देशाची आर्थिक राजधानी टिकवायची असेल तर मुंबईत शिवसेना टिकायला हवी| Bhaskar Jadhav| Shivsena| BJP

2022-08-17 21

राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे.

#BhaskarJadhav #ShivSena #BJP #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #MonsoonSession #HWNews

Videos similaires